कोविड नियमांचे पालन करून होणार सोहळा
ठाणे,दि.८ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला ६१ वर्षे पूर्ण झाली.या निमित्ताने मुंबई तरुण भारत आणि अक्षरमंच सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने ‘गौरव महाराष्ट्राचा’ या पुरवणी विशेषांकाचे प्रकाशन आज ९ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता ठाण्यातील डॉ.काशिनाथ घाणेकर नाटयगृहात होणार आहे.या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे शहराचे आमदार संजय केळकर,साहित्यिक पद्मश्री रामदास फुटाणे, पद्मश्री पोपटराव पवार,प्रख्यात कवी गीतकार प्रविण दवणे,व्याख्याते व प्रवचनकार डॉ .सच्चिदानंद शेवडे, मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार हे उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती अक्षरमंच प्रतिष्ठानचे सचिव हेमंत नेहते यांनी दिली.


It’s going to be end of mine day, but before finish I am reading this wonderful
post to increase my know-how.