Navi Pahat

ठाणे, दि.8  : कृषि विभागाच्या कृषि विस्तार कार्यक्रमांना विस्तार विषयक सुधारणांकरीता सहाय्य (आत्मा) कार्यक्रमासाठी ठाणे जिल्हास्तरीय आत्मा नियामक मंडळात...
मुंबई, दि. 32 :- आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील 38 कर्तृत्ववान...
ठाणे, दि. 8 : जिल्हा कामगार उपायुक्त कार्यालयामार्फत आझादी का अमृत महोत्सव निमित्त दिनांक 7 ते 13 मार्च या...
मुंबई, दि. 8 : महिलांना गरीबीतून बाहेर काढण्यासाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून बांधणी करून त्यांच्या सक्षमीकरणाचे काम शासनाने हाती घेतले आहे. आता महिला बचतगटाच्या माध्यमातून पुढे येत असल्याने देश प्रगतीपथावर जोमाने वाटचाल करीत असल्याचे गौरवोद्गार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले.             ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या उमेद अभियानमार्फत  ‘महाजीविका अभियान’ राज्यस्तरीय शुभारंभ ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे करण्यात आला. या कार्यक्रमास ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार,  उमेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर, गृहनिर्माण (ग्रामीण)चे संचालक डॉ.राजाराम दिघे, अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत यांच्यासह राज्याच्या विविध भागातून आलेल्या बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.             ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातील सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन सन 2022-23 हे उपजीविका वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामध्ये उपजीविका व विपणन या विषयावर भर देण्यासाठी महाजीविका अभियानाचा शुभारंभ झाला असल्याचेही सांगितले.             ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ...
मुंबई, दि. 8:  महिलांना त्यांच्या अधिकार व हक्कांची जाणीव झाली पाहिजे. कोणत्याही बाबतीत महिला कमी नाहीत, फक्त त्यांना संधी देण्याची...
ठाणे दि. 08 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च-एप्रिल 2022 मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र...